परशुराम घाटात आगीचं तांडव! भीषण वणव्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग धुराच्या विळख्यात; वाहतूक विस्कळीत
- Published by:Prachi Amale
Last Updated:
वणव्यामुळे घाटमाथ्यावर असलेल्या गावांनाही मोठा धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







