सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून सुरु केला प्रक्रिया उद्योग; शेतकऱ्याला 40 हजार निव्वळ नफा PHOTOS
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
धाराशिवमधील शेतकऱ्यानं सोयाबीनवर प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे. यातून महिन्याला 40 हजार निव्वळ नफा मिळत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
यासाठी त्यांना 12 लाखापर्यंत खर्च आला आहे. एक किलो सोयबीनपासून सहा ते सात लीटर दूध निघते आणि त्या दुधापासून दिड किलो पनीर काढता येते. सोयाबीनपासून बनवलेले दूध 30 रुपये लिटर दराने तर पनीर 160 रूपये किलोने विकतात. सर्व खर्च वजा करून महिना काठी त्यांना 40 हजार रुपये रुपये नफा राहतो. हा जिल्ह्यातील एकमेव प्रयोग आहे, असं संभाजी सलगर यांनी सांगितलं.