T20 World Cup : फायनलआधी ड्रेसिंग रुममध्ये सन्नाटा, सू्याने डोकं पकडलं, 'या' तीन चूका अहमदाबादमध्ये पुन्हा रडवणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
फायनलचा सामना हा आता येत्या 8 मार्च 2026 ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.या सामन्यात न्यूझीलंड आणि भारत हे दोन संघ भिडणार आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वरूण चक्रवर्तीने 4 ओव्हरमध्ये 16 च्या रनरेटने 64 धावा दिल्या होत्या. तर अक्षर पटेलने 3 ओव्हरमध्ये 11 च्या रनरेटने 35 धावा दिल्या होत्या. याचा अर्थ सपाट पिचवर टीम इंडियाची गोलंदाजी चालत नाही आहे.त्यामुळे बुमराह वगळता बॉलिंगने मॅच जिंकवणारा टीम इंडियाकडे एकही गोलंदाज नाही आहे.त्यामुळे यावर सूर्या काय तोडगा काढणार? हे पाहावे लागणार आहे.
advertisement
advertisement
तिसरी गोष्ट म्हणजे भारतासाठी संकटमोचक कोण बनणार? विराट कोहली आणि रोहित शर्मा निवृत्त झाल्यानंतर टीम इंडियात संकटमोचकची भूमिका निभावणारा खेळाडू तयार झाला नाही आहे. अभिषेक शर्मा सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. तर सूर्या युएसए विरूद्ध खेळी वगळता कुठल्याच सामना फारसा चालला नाही.रिंकूही अपयशी ठरतो आहे. त्यामुळे टीम इंडियाला मॅच कोण जिंकवून देणार आहे? हा मोठा प्रश्न आहे.
advertisement










