खडकाळ माळावर पिकवली आमराई, निवृत्त पोलीस अधिकारी करतोय लाखोंची कमाई
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
आतापर्यंत माळरानातील आमराईतून 1 टन 100 किलो आंब्याचे उत्पादन घेतले आहे. आणखी यातून 1 टन आंब्याचे उत्पादन होणार असल्याचा विश्वास चंद्रकांत बागल यांनी व्यक्त केला आहे.
आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. कोकणात अनेक ठिकाणी आब्यांच्या बागा पाहायला मिळतात. पण दुष्काळी भागात तुम्ही कधी आंब्याची बाग पाहिली का? नाही ना. पण <a href="https://news18marathi.com/maharashtra/satara/">साताऱ्यातील</a> माण तालुक्यातील नरवणे गावातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी चक्क दुष्काळी भागातील डोंगर फोडून आंब्याची बागेची लागवड केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


