photos : बायकोच्या सांगण्यावरुन नोकरी सोडली, कर्ज काढलं अन् व्यवसाय केला सुरू, आज नशीबच पालटलं
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
चांगली नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणे हे मोठे धाडस आहे. मात्र, एका व्यक्तीने हे धाडस केले. बायकोच्या सांगण्यावरुन एका व्यक्तीने नोकरी सोडली. यानंतर कर्ज काढले आणि स्वत:चा व्यवसाय सुरू केला. यामुळे आज या व्यक्तीचे नशिबच पालटले आहे. व्यवसायाने इंजीनिअर असलेल्या या व्यक्तीची कहाणी आज आपण जाणून घेऊयात. (उधव कृष्ण/पाटणा, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
विनती यांनी सांगितले की, पाटण्याच्या वॉटर टँकच्या या कारखान्याची वार्षिक एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल आहे. या कामातून चांगले उत्पन्न मिळण्याबरोबरच अनेकांना रोजगारही मिळत आहे.विनती यांनी सांगितले की, पाटण्याच्या वॉटर टँकच्या या कारखान्याची वार्षिक एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल आहे. या कामातून चांगले उत्पन्न मिळण्याबरोबरच अनेकांना रोजगारही मिळत आहे.
advertisement
advertisement
माझ्या पत्नीविना हा प्रवास शक्य नव्हता. त्यांची पत्नी विनती यांचे असे म्हणणे आहे की, ‘चेंज द क्वालिटी एंड क्वांटिटी विल चेंज यू’ म्हणजे जर क्वालिटीच्या मागे गेल्यावर तुमच्या उत्पादनाचे प्रमाण आपोआप वाढेल, असे ते म्हणाले. जेव्हा त्यांनी 16 वर्षांपूर्वी आपली चांगली नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला तेव्हा वीज पुरवठ्याअभावी व्यवसायात त्यांचे काही नुकसान झाले.
advertisement
advertisement
advertisement
क्वालिटीमुळे त्यांचे उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. सुरेंद्र यांनी सांगितले की, पाण्याच्या टाकीची गुणवत्ता त्याच्या थरांवर अवलंबून असते. जितके अधिक लेयरिंग तितके पाण्याच्या टाकीची गुणवत्ता चांगली, असे ते म्हणाले. तुम्हीही कोणत्याही प्रकारची माहितीसाठी 9546742759, 9113763619 या मोबाइल नंबरवर आणि polynettank@gmail.com या ईमेलवर संपर्क साधू शकता.