सततचे खेटे थांबणार! एकदाच 3 महिन्याचं रेशन घेता येणार, काय आहे सरकारचा नवा नियम?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
केंद्र सरकारकडून एप्रिलमध्ये तीन महिन्यांचे रेशन एकत्र मिळणार, E KYC अनिवार्य. गहू तांदूळ साठवण्याची संधी आणि रांगेच्या त्रासातून दिलासा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








