advertisement

Photos : कोकणात परतीच्या पावसाने तारांबळ, काढणीला आलेलं पीक जमिनदोस्त

Last Updated:
चंद्रकांत बनकर, रत्नागिरी, 18 ऑक्टोबर : रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील अनेक भागांमध्ये कालपासून पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झालेय.
1/5
कोकणातील काही भागात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. आजही अनेक भागात पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.
कोकणातील काही भागात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. आजही अनेक भागात पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काढणीला आलेल्या भात पीकाचे प्रचंड नुकसान झालं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काढणीला आलेल्या भात पीकाचे प्रचंड नुकसान झालं आहे.
advertisement
3/5
परतीच्या वादळी पावसाचा फटका बळीराजाला बसलाय. अनेक ठिकाणी भात पीक जमिनदोस्त झालं आहे.
परतीच्या वादळी पावसाचा फटका बळीराजाला बसलाय. अनेक ठिकाणी भात पीक जमिनदोस्त झालं आहे.
advertisement
4/5
पावसामुळे भात पीकाचे नुकसान झाले आहे. काही दिवसात भाताच्या काढणीला सुरुवात होण्याआधी शेतकऱ्यांना पावसाने संकटात टाकलं आहे.
पावसामुळे भात पीकाचे नुकसान झाले आहे. काही दिवसात भाताच्या काढणीला सुरुवात होण्याआधी शेतकऱ्यांना पावसाने संकटात टाकलं आहे.
advertisement
5/5
रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील अनेक भागांमध्ये कालपासून पावसाने हजेरी लावली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील अनेक भागांमध्ये कालपासून पावसाने हजेरी लावली आहे.
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement