advertisement

Photos : कोकणात परतीच्या पावसाने तारांबळ, काढणीला आलेलं पीक जमिनदोस्त

Last Updated:
चंद्रकांत बनकर, रत्नागिरी, 18 ऑक्टोबर : रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील अनेक भागांमध्ये कालपासून पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झालेय.
1/5
कोकणातील काही भागात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. आजही अनेक भागात पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.
कोकणातील काही भागात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. आजही अनेक भागात पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काढणीला आलेल्या भात पीकाचे प्रचंड नुकसान झालं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काढणीला आलेल्या भात पीकाचे प्रचंड नुकसान झालं आहे.
advertisement
3/5
परतीच्या वादळी पावसाचा फटका बळीराजाला बसलाय. अनेक ठिकाणी भात पीक जमिनदोस्त झालं आहे.
परतीच्या वादळी पावसाचा फटका बळीराजाला बसलाय. अनेक ठिकाणी भात पीक जमिनदोस्त झालं आहे.
advertisement
4/5
पावसामुळे भात पीकाचे नुकसान झाले आहे. काही दिवसात भाताच्या काढणीला सुरुवात होण्याआधी शेतकऱ्यांना पावसाने संकटात टाकलं आहे.
पावसामुळे भात पीकाचे नुकसान झाले आहे. काही दिवसात भाताच्या काढणीला सुरुवात होण्याआधी शेतकऱ्यांना पावसाने संकटात टाकलं आहे.
advertisement
5/5
रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील अनेक भागांमध्ये कालपासून पावसाने हजेरी लावली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील अनेक भागांमध्ये कालपासून पावसाने हजेरी लावली आहे.
advertisement
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement