अवकाळीनंतर कोकणच्या हवामानात मोठे बदल, गारठा वाढला, मुंबईत काय स्थिती?
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यात अवकाळी संकटानंतर गारठा वाढला आहे. कोकणात देखील पारा घसरत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशा हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. कमाल तापमानात घसरण होत असली तरी किमान तापमानाचा पारा अजूनही चढाच आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानंतर हळूहळू तापमानात घट होताना दिसत आहे. संपूर्ण कोकणात पहाटे धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.










