ग्रहणाच्या वेळी मंदिरांचे दरवाजे का बंद केले जातात? 99% लोकांना माहिती नेमकं कारण
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
भारतात जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण लागते, तेव्हा देशभरातील लहान-मोठ्या मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात. आज, 3 मार्च 2026 रोजी असलेल्या चंद्रग्रहणामुळेही सकाळी 6:20 पासूनच अनेक मंदिरांचे दरवाजे बंद झाले आहेत.
भारतात जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण लागते, तेव्हा देशभरातील लहान-मोठ्या मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात. आज, 3 मार्च 2026 रोजी असलेल्या चंद्रग्रहणामुळेही सकाळी 6:20 पासूनच अनेक मंदिरांचे दरवाजे बंद झाले आहेत. यामागे केवळ अंधश्रद्धा नसून, धार्मिक आणि आध्यात्मिक तसेच काही अंशी वैज्ञानिक दृष्टिकोनही दिला जातो.
advertisement
advertisement
advertisement
मूर्तींच्या ऊर्जेचे जतन: मंदिरे हे ऊर्जेचे स्रोत मानले जातात. विज्ञानाच्या भाषेत बोलायचे झाले तर, मंदिरांमधील मूर्ती आणि यंत्रे एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर ऊर्जा उत्सर्जित करतात. ग्रहणाच्या वेळी वैश्विक किरणांमध्ये बदल होतो. ही बदललेली ऊर्जा मंदिराच्या सकारात्मक वलयाला बाधित करू नये, यासाठी दरवाजे बंद ठेवले जातात.
advertisement
advertisement
advertisement
शुद्धीकरण विधी: ग्रहण सुटल्यानंतर मंदिरे त्वरित उघडली जात नाहीत. प्रथम संपूर्ण मंदिर आणि मूर्तींना गंगाजलाने स्नान घालून शुद्ध केले जाते. त्यानंतरच पुन्हा आरती करून भक्तांसाठी दर्शन सुरू केले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








