advertisement

घरातील झाडं वारंवार सुकणे कसले असतात संकेत? 'या' दोषाचा असू शकतो इशारा, आत्ताच करा सोपा उपाय!

Last Updated:
आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात लावलेली हिरवीगार झाडे केवळ सौंदर्यात भर घालत नाहीत, तर ती घरातील ऊर्जेचा आरसा असतात. अनेकदा आपण झाडांची योग्य काळजी घेतो, त्यांना वेळेवर पाणी आणि खत देतो, तरीही ती वारंवार सुकतात किंवा मरतात.
1/7
आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात लावलेली हिरवीगार झाडे केवळ सौंदर्यात भर घालत नाहीत, तर ती घरातील ऊर्जेचा आरसा असतात. अनेकदा आपण झाडांची योग्य काळजी घेतो, त्यांना वेळेवर पाणी आणि खत देतो, तरीही ती वारंवार सुकतात किंवा मरतात.
आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात लावलेली हिरवीगार झाडे केवळ सौंदर्यात भर घालत नाहीत, तर ती घरातील ऊर्जेचा आरसा असतात. अनेकदा आपण झाडांची योग्य काळजी घेतो, त्यांना वेळेवर पाणी आणि खत देतो, तरीही ती वारंवार सुकतात किंवा मरतात.
advertisement
2/7
वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, झाडांचे विनाकारण सुकणे हे घरात 'पितृदोष' असल्याचे मोठे संकेत असू शकतात. पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती न मिळणे किंवा त्यांच्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादात अडथळा येणे. याचा थेट परिणाम घरातील सुख-समृद्धीवर होतो.
वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, झाडांचे विनाकारण सुकणे हे घरात 'पितृदोष' असल्याचे मोठे संकेत असू शकतात. पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती न मिळणे किंवा त्यांच्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादात अडथळा येणे. याचा थेट परिणाम घरातील सुख-समृद्धीवर होतो.
advertisement
3/7
झाडे वारंवार कोमेजणे: जर तुमच्या घरातील झाडे विशेष प्रयत्न करूनही सातत्याने सुकत असतील, तर समजावे की घरातील ऊर्जेमध्ये दोष आहे. पितृदोषाचा प्रभाव असलेल्या ठिकाणी वनस्पती जास्त काळ तग धरू शकत नाहीत.
झाडे वारंवार कोमेजणे: जर तुमच्या घरातील झाडे विशेष प्रयत्न करूनही सातत्याने सुकत असतील, तर समजावे की घरातील ऊर्जेमध्ये दोष आहे. पितृदोषाचा प्रभाव असलेल्या ठिकाणी वनस्पती जास्त काळ तग धरू शकत नाहीत.
advertisement
4/7
कामात सतत अडथळे येणे: पितृदोष असेल तर घरातील सदस्यांच्या महत्त्वाच्या कामांमध्ये शेवटच्या क्षणी अडथळे येतात. मेहनतीचे फळ मिळत नाही आणि आर्थिक प्रगती खुंटते.
कामात सतत अडथळे येणे: पितृदोष असेल तर घरातील सदस्यांच्या महत्त्वाच्या कामांमध्ये शेवटच्या क्षणी अडथळे येतात. मेहनतीचे फळ मिळत नाही आणि आर्थिक प्रगती खुंटते.
advertisement
5/7
मुलांच्या प्रगतीत आणि लग्नात विलंब: घरात पितृदोष असल्यास मुलांचे शिक्षण किंवा विवाहामध्ये विनाकारण उशीर होतो. योग्य स्थळे येऊनही गोष्टी जुळून येत नाहीत.
मुलांच्या प्रगतीत आणि लग्नात विलंब: घरात पितृदोष असल्यास मुलांचे शिक्षण किंवा विवाहामध्ये विनाकारण उशीर होतो. योग्य स्थळे येऊनही गोष्टी जुळून येत नाहीत.
advertisement
6/7
तुळशीचे रोप सुकणे: तुळशीचे रोप कितीही वेळा लावले तरी ते जर सुकत असेल, तर ते पितरांच्या नाराजीचे किंवा आगामी आर्थिक संकटाचे लक्षण मानले जाते. अशा वेळी पितृदोष निवारणाचे उपाय करणे आवश्यक ठरते.
तुळशीचे रोप सुकणे: तुळशीचे रोप कितीही वेळा लावले तरी ते जर सुकत असेल, तर ते पितरांच्या नाराजीचे किंवा आगामी आर्थिक संकटाचे लक्षण मानले जाते. अशा वेळी पितृदोष निवारणाचे उपाय करणे आवश्यक ठरते.
advertisement
7/7
पिंपळाची पूजा: पितृदोष दूर करण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. पिंपळामध्ये पितरांचा वास असतो, असे मानले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
पिंपळाची पूजा: पितृदोष दूर करण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. पिंपळामध्ये पितरांचा वास असतो, असे मानले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement