सूर्योदयाच्या वेळी का घालावं तुळशीला पाणी? गुरुजींनी सांगितले फायदे
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
रोज सकाळी तुळशीला पाणी घालण्याचे अनेक फायदे आहेत.
तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मामध्ये खूपच महत्व आहे. तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे अनेक घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असते. रोज सकाळी तुळशीला पाणी घालण्याचे अनेक फायदे आहेत याबद्दलच छत्रपती संभाजीनगरमधील गुरुजी आनंद कळवे यांनी ही माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement