200 वर्षांनी आलाय अनोखा योग; रक्षाबंधनाला उजळणार 'या' 3 राशींच्या लोकांचं नशीब
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
या अद्भुत योगाचा विविध राशींवर परिणाम दिसून येईल. काही राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अतिशय चांगले बदल घडणार आहेत. त्यांच्या आयुष्यातलं दारिद्र्य पूर्णतः संपेल.
हिंदू धर्मात दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमा तिथीला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. यंदा हा सण 30 आणि 31 ऑगस्टला साजरा होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या सणानिमित्त यंदा 200 वर्षांनी एक अनोखा योग आला आहे. या काळात शनी आणि गुरु ग्रह वक्र स्थितीत आपल्या स्वराशीत विराजमान होणार आहेत. तर दुसरीकडे जवळपास 24 वर्षांनंतर रक्षाबंधनाच्या दिवशी रवी योग, बुधादित्य योग आणि शतभिषा नक्षत्राचा संयोग होणार आहे.
advertisement
या अद्भुत योगाचा विविध राशींवर परिणाम दिसून येईल. काही राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अतिशय चांगले बदल घडणार आहेत. त्यांच्या आयुष्यातलं दारिद्र्य पूर्णतः संपेल, असं अयोध्येचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलं आहे. त्यानुसार, सिंह, मिथुन आणि धनू राशीच्या व्यक्तींसाठी हा योग फलदायी ठरेल.
advertisement
advertisement
advertisement