संत ज्ञानेश्वरांनी आळंदीतील या मंदिरातच का घेतली समाधी ? जाणून घ्या कारण
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिरात संजीवन समाधी घेतली.
advertisement
advertisement
सिद्धेश्वराच्या मंदिरात माउलींच्या आई आणि वडिलांची भेट होऊन त्यांचा विवाह या ठिकाणी झाला. विठ्ठल पंतांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यास्त आश्रमात प्रवेश केला होता. तेव्हा रुक्मिणीदेवींनी या मंदिराच्या येथील पिंपळाच्या म्हणजेच अजाण वृक्षाला सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. त्यानंतर ते गृहस्थाश्रमात आले. त्यांना निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई अशी चार मुलं झाली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


