कितीही मेहनत केली तरी टिकत नाही पैसा, नेहमीच भासते आर्थिक चणचण? 'हे' उपाय ठरतील रामबाण!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अनेकदा आपण पाहतो की, काही लोक रात्रंदिवस मेहनत करतात, चांगले उत्पन्नही मिळवतात, पण महिना अखेरीस त्यांच्या हातात काहीच उरत नाही. पैसा येतो पण तो औषधोपचार, अनावश्यक खर्च किंवा अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे खर्च होऊन जातो.
अनेकदा आपण पाहतो की, काही लोक रात्रंदिवस मेहनत करतात, चांगले उत्पन्नही मिळवतात, पण महिना अखेरीस त्यांच्या हातात काहीच उरत नाही. पैसा येतो पण तो औषधोपचार, अनावश्यक खर्च किंवा अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे खर्च होऊन जातो. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते किंवा कुंडलीत ग्रहांची स्थिती अनुकूल नसते, तेव्हा लक्ष्मी घरात टिकत नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अन्नाचा आदर आणि दान: ज्या घरात अन्नाचा अपमान होतो किंवा कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो, तिथे लक्ष्मी वास करत नाही. नेहमी रात्रीची भांडी स्वच्छ करून झोपावे. तसेच, आपल्या उत्पन्नातील काही छोटा हिस्सा गरिबांना किंवा मुक्या प्राण्यांना अन्न देण्यासाठी वापरावा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








