advertisement

सावधान! तुमच्या छोट्या चुकाच करतात तुमचं नुकसान, घरातील 'या' गोष्टींकडे कधीच करू नये दुर्लक्ष; नाही तर..

Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील प्रत्येक वस्तू आणि दिशा यांचा आपल्या प्रगतीशी, आरोग्याशी आणि आनंदाशी जवळचा संबंध असतो. अनेकदा आपण कळत-नकळत अशा काही चुका करतो, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
1/7
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील प्रत्येक वस्तू आणि दिशा यांचा आपल्या प्रगतीशी, आरोग्याशी आणि आनंदाशी जवळचा संबंध असतो. अनेकदा आपण कळत-नकळत अशा काही चुका करतो, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे कामात अडथळे येणे, वारंवार आजारपण किंवा आर्थिक टंचाई यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील प्रत्येक वस्तू आणि दिशा यांचा आपल्या प्रगतीशी, आरोग्याशी आणि आनंदाशी जवळचा संबंध असतो. अनेकदा आपण कळत-नकळत अशा काही चुका करतो, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे कामात अडथळे येणे, वारंवार आजारपण किंवा आर्थिक टंचाई यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
advertisement
2/7
नळातून पाणी गळणे: वास्तुशास्त्रानुसार, घरातील नळातून सतत पाणी टपकणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. हे केवळ पाण्याचा अपव्यय नसून, यामुळे घरातील पैसा पाण्यासारखा वाहून जातो, असे मानले जाते. यामुळे आर्थिक नुकसान आणि कर्जाचा डोंगर वाढू शकतो. असे नळ त्वरित दुरुस्त करावेत.
नळातून पाणी गळणे: वास्तुशास्त्रानुसार, घरातील नळातून सतत पाणी टपकणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. हे केवळ पाण्याचा अपव्यय नसून, यामुळे घरातील पैसा पाण्यासारखा वाहून जातो, असे मानले जाते. यामुळे आर्थिक नुकसान आणि कर्जाचा डोंगर वाढू शकतो. असे नळ त्वरित दुरुस्त करावेत.
advertisement
3/7
तुटलेली भांडी आणि बंद घड्याळे: अनेक घरांमध्ये जुनी, तडे गेलेली भांडी किंवा बंद पडलेली घड्याळे अडगळीत ठेवली जातात. वास्तुशास्त्रानुसार, या गोष्टी नकारात्मक ऊर्जेचा मुख्य स्रोत आहेत. बंद घड्याळ तुमच्या प्रगतीचा काळ थांबवते, तर तुटलेली भांडी घरामध्ये दारिद्र्य आणि कुटुंबात कलह निर्माण करतात.
तुटलेली भांडी आणि बंद घड्याळे: अनेक घरांमध्ये जुनी, तडे गेलेली भांडी किंवा बंद पडलेली घड्याळे अडगळीत ठेवली जातात. वास्तुशास्त्रानुसार, या गोष्टी नकारात्मक ऊर्जेचा मुख्य स्रोत आहेत. बंद घड्याळ तुमच्या प्रगतीचा काळ थांबवते, तर तुटलेली भांडी घरामध्ये दारिद्र्य आणि कुटुंबात कलह निर्माण करतात.
advertisement
4/7
मुख्य प्रवेशद्वारासमोर अडथळे: घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा प्रवेशमार्ग असतो. या दरवाजासमोर चपलांचा ढिगारा, कचरापेटी किंवा अंधार नसावा. मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान असावे. दरवाजा उघडताना किंवा बंद करताना करकर असा आवाज येणे देखील वास्तुदोष मानला जातो.
मुख्य प्रवेशद्वारासमोर अडथळे: घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा प्रवेशमार्ग असतो. या दरवाजासमोर चपलांचा ढिगारा, कचरापेटी किंवा अंधार नसावा. मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान असावे. दरवाजा उघडताना किंवा बंद करताना करकर असा आवाज येणे देखील वास्तुदोष मानला जातो.
advertisement
5/7
स्वयंपाकघरातील चुलीची दिशा: स्वयंपाकघर हे घराचे ऊर्जा केंद्र आहे. गॅस शेगडी कधीही उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार, गॅस नेहमी आग्नेय कोपऱ्यात असावा. तसेच गॅस आणि पाण्याचे सिंक एकमेकांच्या अगदी जवळ नसावे, कारण अग्नी आणि पाणी यांचे एकत्र असणे कौटुंबिक वादाचे कारण ठरते.
स्वयंपाकघरातील चुलीची दिशा: स्वयंपाकघर हे घराचे ऊर्जा केंद्र आहे. गॅस शेगडी कधीही उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार, गॅस नेहमी आग्नेय कोपऱ्यात असावा. तसेच गॅस आणि पाण्याचे सिंक एकमेकांच्या अगदी जवळ नसावे, कारण अग्नी आणि पाणी यांचे एकत्र असणे कौटुंबिक वादाचे कारण ठरते.
advertisement
6/7
दक्षिण दिशेला पाय करून झोपणे: झोपण्याची दिशा तुमच्या मानसिक शांतीवर परिणाम करते. कधीही उत्तर दिशेला डोके आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये. यामुळे डोकेदुखी, तणाव आणि भीतीदायक स्वप्ने पडू शकतात. झोपताना नेहमी पूर्वेला किंवा दक्षिणेला डोके असावे.
दक्षिण दिशेला पाय करून झोपणे: झोपण्याची दिशा तुमच्या मानसिक शांतीवर परिणाम करते. कधीही उत्तर दिशेला डोके आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये. यामुळे डोकेदुखी, तणाव आणि भीतीदायक स्वप्ने पडू शकतात. झोपताना नेहमी पूर्वेला किंवा दक्षिणेला डोके असावे.
advertisement
7/7
घरात काट्यांची झाडे लावणे: घरामध्ये कॅक्टस किंवा दुध येणारी काटेरी झाडे लावणे टाळावे. अशी झाडे नात्यात कटुता निर्माण करतात आणि प्रगतीच्या मार्गात अडथळे आणतात. त्याऐवजी तुळस, मनीप्लांट किंवा सुगंधी फुलांची झाडे लावावीत. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
घरात काट्यांची झाडे लावणे: घरामध्ये कॅक्टस किंवा दुध येणारी काटेरी झाडे लावणे टाळावे. अशी झाडे नात्यात कटुता निर्माण करतात आणि प्रगतीच्या मार्गात अडथळे आणतात. त्याऐवजी तुळस, मनीप्लांट किंवा सुगंधी फुलांची झाडे लावावीत. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement