सावधान! किचनमध्ये 'या' वस्तू ठेवण्यापूर्वी करा विचार, तुमची एक चूक पडेल महागात; होईल मोठं नुकसान
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक कोपरा अत्यंत महत्वाचा असतो. वास्तुशास्त्रानुसार घरात काही विशिष्ट वस्तू ठेवल्याने जीवनात अडथळे आणि अडचणी निर्माण होतात.
advertisement
वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघर हे केवळ अन्न बनवण्याचे ठिकाण नसून ते घरातील सकारात्मक उर्जेचे केंद्र मानले जाते. किचनमध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो, असे म्हटले जाते. त्यामुळे किचनची मांडणी करताना वास्तूच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आपण सोयीसाठी किचनमध्ये अशा काही वस्तू ठेवतो, ज्या वास्तू दोषाला कारणीभूत ठरतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शिळी कणिक: अनेक गृहिणी उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी वापरतात. फ्रिजमध्ये ठेवलेली शिळी कणिक नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते. यामुळे घरातील लोकांमध्ये आळस वाढतो आणि मानसिक तणाव निर्माण होतो. नेहमी ताजी कणिक मळूनच स्वयंपाक करावा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)







