Puja Coconut : पूजेचा नारळ खराब झाला तर काय होतं? हे कसले संकेत?
- Published by:Priya Lad
Last Updated:
हिंदू धर्मात पूजेत नारळाला खूप महत्त्व आहे. आपण पूजेत जो नारळ ठेवतो किंवा देवाला अर्पण करतो तो नंतर फोडून प्रसाद म्हणून वाटतो. पण जर हा नारळ खराब किंवा सुका निघाला तर अनेकांना ते अशुभ वाटतं. हे वाईट संकेत आहेत याची भीती वाटते. पण तसं नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement