advertisement

IND vs WI : 'अभिषेक नव्हे, गंभीरने बेंचवर बसवलेला खेळाडू भारताला सेमी फायनलला पोहोचवणार', दिग्गजाची भविष्यवाणी

Last Updated:
संध्याकाळी भारत आणि झिम्बाबे यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला चेन्नईच्या मैदानावर संध्याकाळी 7 वाजताच्या सूमारास सुरूवात होणार आहे.
1/7
टी20 वर्ल्ड कपमध्ये आज डबल हेडर सामने खेळवले जात आहेत. पहिला सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिक यांच्यात खेळवला जात आहे.
टी20 वर्ल्ड कपमध्ये आज डबल हेडर सामने खेळवले जात आहेत. पहिला सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिक यांच्यात खेळवला जात आहे.
advertisement
2/7
या सामन्यानंतर संध्याकाळी भारत आणि झिम्बाबे यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला चेन्नईच्या मैदानावर संध्याकाळी 7 वाजताच्या सूमारास सुरूवात होणार आहे.
या सामन्यानंतर संध्याकाळी भारत आणि झिम्बाबे यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला चेन्नईच्या मैदानावर संध्याकाळी 7 वाजताच्या सूमारास सुरूवात होणार आहे.
advertisement
3/7
या सामन्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याची क्रिकेट वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे.
या सामन्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याची क्रिकेट वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे.
advertisement
4/7
खरं तर टीम इंडियाच्या संघाकडे पाहिले असता अभिषेक शर्मा सर्वात मोठा मॅचविनर म्हणून दिसतो. पण विरेंद्र सेहवागने त्याचे नाव घेणे टाळले आहे.
खरं तर टीम इंडियाच्या संघाकडे पाहिले असता अभिषेक शर्मा सर्वात मोठा मॅचविनर म्हणून दिसतो. पण विरेंद्र सेहवागने त्याचे नाव घेणे टाळले आहे.
advertisement
5/7
विरेंद्र सेहवागच्या मते अभिषेक शर्मा नव्हे तर गंभीरने ज्या खेळाडूला बेंचवर बसवलेला खेळाडू भारताला सेमी फायनलला पोहोचवणार आहे, हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून संजू सॅमसन आहे.
विरेंद्र सेहवागच्या मते अभिषेक शर्मा नव्हे तर गंभीरने ज्या खेळाडूला बेंचवर बसवलेला खेळाडू भारताला सेमी फायनलला पोहोचवणार आहे, हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून संजू सॅमसन आहे.
advertisement
6/7
जर टीम मॅनेजमेंटमध्ये मी असतो तर अभिषेक शर्माला ब्रेक दिला असता आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला खेळवले असते. कारण हा असा सामना आहे जिकडे तुम्ही बदल करू शकता.आणि जर हा सामना भारत हारला तर तो वर्ल्डकपमधून बाहेर होणार आहे, असे देखीस सेहवागने सांगितले.
जर टीम मॅनेजमेंटमध्ये मी असतो तर अभिषेक शर्माला ब्रेक दिला असता आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला खेळवले असते. कारण हा असा सामना आहे जिकडे तुम्ही बदल करू शकता.आणि जर हा सामना भारत हारला तर तो वर्ल्डकपमधून बाहेर होणार आहे, असे देखीस सेहवागने सांगितले.
advertisement
7/7
हा खूप महत्वाचा सामना आहे, त्यामुळे सध्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना निवडून मजबूत प्लेइंग इलेव्हन बनवावी लागेल. आता सेहवागने दिलेला सल्ला गंभीर सूर्या किती गांभिर्याने घेते. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हा खूप महत्वाचा सामना आहे, त्यामुळे सध्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना निवडून मजबूत प्लेइंग इलेव्हन बनवावी लागेल. आता सेहवागने दिलेला सल्ला गंभीर सूर्या किती गांभिर्याने घेते. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement