T20 World Cup : 'वानखेडे'चा फैसला झाला... भारत-इंग्लंड सेमी फायनलचा विनर पहिल्या बॉलआधीच ठरला?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे.
advertisement
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये 5 मॅच झाल्या आहेत, यातल्या 3 मॅच भारताने आणि 2 इंग्लंडने जिंकल्या आहेत. लागोपाठ तिसऱ्या टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारत आणि इंग्लंडचा मुकाबला होत आहे. 2022 च्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा आणि 2024 च्या सेमी फायनलमध्ये भारताचा विजय झाला होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement





