T20 World Cup : झिम्बाब्वेच्या पराभवाने बिघडलं सेमी फायनलचं गणित, टीम इंडियाला 24 तासात दुसरा धक्का!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा दारूण पराभव केला आहे, पण या पराभवाचा धक्का टीम इंडियाला बसला आहे. वेस्ट इंडिजच्या विजयामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलचं समीकरण आणखी कठीण झालं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
टीम इंडियाने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवला. वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आणि दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेवर विजय मिळवला तर भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांचे प्रत्येकी 4-4 पॉईंट्स होतील, या परिस्थितीमध्ये ज्या दोन टीमचा नेट रनरेट चांगला असेल त्या टीम सेमी फायनलमध्ये जातील.
advertisement
advertisement







