आहारात जास्त मीठ खाताय ? वेळीच व्हा सावध, हे त्वचेचे आजार सोडणार नाहीत साथ

अमरावती : हिवाळ्याच्या दिवसांत थंडीमुळे अनेकांना तहान कमी लागते. याच काळात लोणची, पापड, चटपटीत पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. त्यात मीठ जास्त प्रमाणात असते. पण, आहारात जास्त मीठ घेतल्यास त्वचेला हानी पोहोचते. हिवाळ्यात आधीच हवामान कोरडे असल्याने त्वचेला इजा होते. मीठ जास्त प्रमाणात आहारात घेतल्यास ही समस्या अधिक वाढू शकते. आहारात मीठ जास्त घेतल्यास त्वचेच्या कोणत्या समस्या उद्भवतात जाणून घेऊया.

Last Updated: December 17, 2025, 19:04 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/अमरावती/
आहारात जास्त मीठ खाताय ? वेळीच व्हा सावध, हे त्वचेचे आजार सोडणार नाहीत साथ
advertisement
advertisement
advertisement