अमरावती : हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त चेहरा आणि हात पायाची काळजी घेतली जाते. पण, हिवाळ्यात तर पूर्ण शरीराची त्वचा कोरडी होते. मग पूर्ण शरीराच्या त्वचेचा ओलावा टिकून ठेवायचा आहे तर अनेक जण शरीराला खोबरेल तेल लावतात. तरीही काही वेळानंतर त्वचा कोरडी होते आणि आपल्याला रखरख वाटायला लागतं. मग शरीराचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी खोबरेल तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती? याबद्दलचं त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: Dec 26, 2025, 15:25 IST


