Soak Grains : डाळी, कडधान्य भिजवल्यावर पाण्याला फेस का येतो, तो चांगला की खराब?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Foam On Soak Grains Lentils : डाळी, कडधान्ये भिजवल्यावर पाण्यावर येणारा फेस कसला असतो, तो का येतो? माहिती आहे का? तर यामागे अनेक कारणं आहेत.
advertisement
डाळ-कडधान्यांच्या सालीत सॅपोनीन नावाचं नैसर्गिक रसायन असतं. हे पाण्यात मिसळलं की साबणासारखा फेस तयार करतो विशेषतः हरभरा, चवळी, राजमा, सोयाबीन यात जास्त असतं. दुसरं म्हणजे डाळी कडधान्य बाजारात उघड्या पोत्यांत साठवल्या जातात. त्यामुळे त्यात धूळ, माती, सूक्ष्म कण असतात. हे पाण्यात मिसळून फेस तयार करतात.
advertisement
advertisement
advertisement










