गडचिरोलीमधील आदिवासी तुमरकोटी गावात हा एक धक्कादायक प्रकार घडला आहे.या गावात 20 वर्षापासून विजपुरवठा झाला नाही.त्यांनी एकदाही विज वापरली नाही, तरी या लोकांना विजेचे बिल येत आहे. झाड आणि जंगलाचं कारण सांगून ते विजेला नाकारत आहेत.तक्रार देऊनही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.
Last Updated: Dec 23, 2025, 19:09 IST


