पालघरच्या जवार तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्ते नसल्याने एका तरुण रुग्नाचा मृत्यु झाला. त्याला वेळेत डॉक्टरकडे उपचार मिळाले नाहीत. रस्ता नसल्याने नागरिकांनी त्याला डोलीतून उचलून नेले. परंतू त्याला औषोधोपचार मिळेपर्यंत शेवटचा श्वास घेतला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला.



