मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना टोला लावला आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्रापासून मुंबई कोण तोडू शकतं ? हे त्यांनाही माहिती आहे. पण विकासावर बोलता येत नाही. तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला, वर्षानुवर्ष तेच सुरु. दोघंही भाऊ तेच तेच बोलतात.
Last Updated: Jan 08, 2026, 18:39 IST


