\'... याचा धोका सर्वाधिक\', राज ठाकरे असं का म्हणाले ?, VIDEO

महामुलाखतीतून राज ठाकरेंनी सरकारला सवाल केला आहे. तेव्हा ते म्हणाले, "इच्छा चांगली आहे. पण वरुन जे सांगतिल तेच त्यांना ऐकावं लागणार.वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्त महत्वाचं आहे. चंद्र सुर्याचे दाखले कितीही दिले तरी वरच्या दोघांच्या मनात काय आहे ते कळणं गरजेचं आहे. 50-60 वर्षात जे घडलं नाही ते आज घडतंय याचा धोका सर्वाधिक"

Last Updated: Jan 09, 2026, 16:47 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/
'... याचा धोका सर्वाधिक', राज ठाकरे असं का म्हणाले ?, VIDEO
advertisement
advertisement
advertisement