advertisement

Special Report: अमेरिका-इराण युद्धानं बाजारपेठ हादरली, युद्धाचा भारतावर परिणाम काय?

Author :
Last Updated: Mar 01, 2026, 21:05 IST

जगाच्या पाठीवर जेव्हा कुठेही युद्धाला सुरावात होते तेव्हा त्याचे पडसाद केवळ रणांगणापुरते मर्यादित राहत नाहीत. तर इतरही देशांवर त्याचे परिणाम होतात. इस्त्राईल आणि इराणमध्ये झालेल्या लढाईने आजूबाजूचे देश आणि संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला याचा धोका होणार आहे. कारण खनिज तेलाच्या किमती गगनाला भडका उडणार आहे.सोने, चांदी महाग होण्याचे संकेत आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/विदेश/
Special Report: अमेरिका-इराण युद्धानं बाजारपेठ हादरली, युद्धाचा भारतावर परिणाम काय?