या भरतीमध्ये एकूण 36 पदे भरली जाणार आहेत, ज्यात सध्या दोन पदे रिक्त आहेत. यातील 35 जागांसाठी निवड यादी आणि 1 जागेसाठी प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. दिव्यांगांसाठी 4% आरक्षणानुसार 1 पद राखीव ठेवण्यात आले आहे.
पदाचे नाव आणि वेतन:
पदाचे नाव: स्वीय सहाय्यक
एकूण पदे: 36
सध्या रिक्त पदे: 18
advertisement
पुढील 2 वर्षांत रिक्त होणारी पदे: 18
निवड यादीतील पदे: 35
प्रतीक्षा यादीतील पदे: 01
आरक्षण:
दिव्यांग उमेदवारांसाठी (PwBD) 4% आरक्षण
एकूण 2 पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव
आरक्षणाबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे मुंबई उच्च न्यायालयाद्वारे नंतर जाहीर केली जातील.
वेतनश्रेणी आणि सुविधा:
वेतनश्रेणी: S-23
महिना पगार:67,700 ते 2,08,700/-
शासन नियमांनुसार सर्व भत्ते व सुविधा लागू राहतील.
पात्रता निकष:
शैक्षणिक पात्रता, संगणक कौशल्य, मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
स्टेनोग्राफी आणि टायपिंगचे कौशल्य असणे बंधनकारक.
उमेदवार भारतीय नागरिक असावा.
वयोमर्यादा शासन नियमांप्रमाणे लागू राहील.
कसा भरायचा अर्ज?
अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने करावा.
अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ: bombayhighcourt.nic.in
सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज नीट भरून सादर करणे आवश्यक.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची पद्धत: इच्छुक आणि पात्र उमेदवार आवश्यक अटी पूर्ण करून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 सप्टेंबर 2025 आहे.
अधिक माहितीसाठी: या भरतीविषयी अधिक माहिती, सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला bombayhighcourt.nic.in भेट द्यावी. ही जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकाराने 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध केली आहे.
अर्ज करण्याची पद्धत:
-अर्जदारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
-अर्ज फक्त मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर bombayhighcourt.nic.in
उपलब्ध आहे.
-अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित भरून अर्ज सादर करणे अपेक्षित आहे.
पात्रता:
शैक्षणिक पात्रता, अनुभव, संगणक कौशल्य, मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान, स्टेनोग्राफी/टायपिंग कौशल्य यांचा समावेश अपेक्षित.
उमेदवार भारतीय नागरिक असावा.
वयोमर्यादा शासन नियमांप्रमाणे लागू राहील.
चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द केली जाईल. अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी आणि मुलाखत अशा टप्प्यांतून होईल. अंतिम निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचा असेल. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी आहे.