काय म्हणाले संजय राठोड?
जसे प्रामाणिक सहकारी संस्थांना सरकार उभारी देण्याचा प्रयत्न करते तसेच बदमाशी करणाऱ्यांसाठी कडक कायदे करावे आणि त्यांना सरकारने दिलेली मदत सरकार जमा करण्याचे धोरण आणावे, अशी मागणी राठोड यांनी केली. एक सूतगिरणी 1991 साली चालू झाली, त्यांनी वेळोवेळी सरकारकडून कोट्यवधींची मदत मिळविली, शेतकरी सभासदांचे भागभांडवल आणि शासनाचे 30 कोटी रुपये घेऊनही सूतगिरणी सुरु केली नाही. आणि पैसेही परत दिले नाही, असा आरोप संजय राठोड यांनी केला. त्यामुळे राज्यातील मंत्र्याने आपल्याच सरकारमधील मंत्रालयाबाबत केलेल्या गंभीर आरोपामुळे खळबळ उडाली.
advertisement
Location :
Yavatmal,Maharashtra
First Published :
August 09, 2024 7:34 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Maharashtra Politics : 'बिना भ्रष्टाचार, नहीं सहकार' संजय राठोडांचा चंद्रकांत पाटलांसमोर सरकारला घरचा आहेर