विराट कोहली, कर्णधार रजत पाटीदार यांच्यासह आरसीबीचे इतर खेळाडू आयपीएल ट्रॉफीसह बंगळुरूला पोहोचले, पण कोणत्याही नियोजनाशिवाय झालेल्या या कार्यक्रमात अचानक लाखो लोकांचा जमाव पोहोचला आणि स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली, यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला तर 50 जण जखमी झाले. या खराब आयोजनाबद्दल आरसीबीवर जगभरातून टीकेचा सामना करावा लागला. चेंगराचेंगरीच्या या घटनेनंतर आरसीबीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एकही पोस्ट टाकण्यात आली नव्हती, पण आता 3 महिन्यांनंतर आरसीबीने मौन सोडलं आहे. चाहत्यांच्या समस्या आणि तक्रारी सोडवण्यासाठी RCB CARES लॉन्च करत असल्याची घोषणा केली आहे.
advertisement
Dear 12th Man Army, this is our heartfelt letter to you!
Location :
Bangalore,Karnataka
First Published :
August 28, 2025 4:04 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
बंगळुरू चेंगराचेंगरीच्या 3 महिन्यांनंतर RCB ला जाग आली, 11 मृत्यूंबाबत काय म्हणाली विराटची टीम?
