
अमरावती : थंडीचा कडाका वाढला की त्वचा खूप जास्त कोरडी होते आणि उलते. त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. ज्यांना वायजळचा त्रास असतो त्यांना तर हिवाळ्यात अतिशय वेदना सहन कराव्या लागतात. शेतात काम करणाऱ्या महिलांना हा त्रास जास्त असतो. त्यांचे जास्तीत तळपाय बेकार होतात. तर हिवाळ्यात तळपायाची काळजी कशी घ्यावी याबाबत आपण माहिती जाणून घेऊ.