जालनामध्ये पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदार अर्जुन खोतकर यांच्या समोर 2 व्यापारी गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली तर आमदार अर्जुन खोतकर यांनीच मध्यस्थी करत हा वाद मिटवला.