
काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ते म्हणाले, "फडणवीसांनी पुण्याचा तालिबान केले आहे. महाराष्ट्राचा पोलिस विभागाचा कारभार हा घाशीराम कोतवाल चालवत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती सारखीच आहे."