
आखाती देशांमध्ये युद्ध भडकले आहे. त्यामुळे त्याचा फटका हा भारतीय शेतकऱ्यांना बसला आहे. सांगलीतील डाळींब हे निर्यातीसाठी पुर्णपणे बंद झाली आहे. जेएनपीटी बंदरावर १५० ते २०० कंटेनर्स हे निर्यातीच्या प्रतिक्षेत थांबलेले आहेत. सांगलीसह नाशिक, सोलापूर मधील निर्यातीसाठी असलेले डाळींब हे स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी परत आलेले आहेत. तसेच ३०० रुपये प्रतिकिलो असणारा दर आता १५० रुपयावर येऊन थांबलेला आहे.