राज्यात बिनविरोध निवडणुकीवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची जुंपली आहे. विरोधी पक्षाने थेट कोर्टाचे दार ठोठावले आहे. त्यातच महायुती सरकार त्यांच्या विजयाचे सेलिब्रेशन करत आहे. विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.