
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता.राज्यात अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला. त्यातच आता सोलापुरात अर्ज मागे घेताना भाजप उमेदवाराची पेलिसांसोबत बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला आहे. राजू पाटील आणि सुरेश पाटील यांच्या समर्थकांमध्ये हुज्जत झाली.