वर्षाच्या अखेरीसही शेतकरी संकटातच, नाशिकमध्ये 172 हेक्टर पिक गेलं पाण्यात
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
वर्षांच्या अखेरीसही शेतकरी संकटात सापडला आहे. नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात 172 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सर्वाधिक नुकसान द्राक्षबागांचे : दिडोरी तालुक्यातीत 128.20 हेक्टरवरील दाक्षबागांना अवकाळीचा फटका बसला आहे. नाशिक तालुक्यातील 93 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बाग पाण्यामुळे झोपल्या आहेत. दिंडोरीत एकूण 120.80 हेक्टरवरील पिकांचे, तर नाशिकमध्ये एकूण 288 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. निफाड आणि सिन्नरमध्ये प्रत्येकी 1.50 हेक्टर क्षेत्रातील दाक्षबागांचे नुकसान झाले आहे.











