advertisement

IND vs SL : लेडी सेहवागने अख्खी मॅच फिरवली, 202 च्या स्ट्राईक रेटने धावा, 65 बॉलमध्ये मॅच जिंकवली,पोरींची खतरनाक कामगिरी!

Last Updated:
श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात भारताने 7 विकेटसने सामना जिंकला आहे. विशेष म्हणजे हा सामना भारताने अवघ्या 65 बॉलमध्ये जिंकला आहे.त्यामुळे या निकालाची प्रचंड चर्चा रंगली आहे.
1/7
श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात भारताने 7 विकेटसने सामना जिंकला आहे. विशेष म्हणजे हा सामना भारताने अवघ्या 65 बॉलमध्ये जिंकला आहे.त्यामुळे या निकालाची प्रचंड चर्चा रंगली आहे.
श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात भारताने 7 विकेटसने सामना जिंकला आहे. विशेष म्हणजे हा सामना भारताने अवघ्या 65 बॉलमध्ये जिंकला आहे.त्यामुळे या निकालाची प्रचंड चर्चा रंगली आहे.
advertisement
2/7
खरं तर या सामन्याच श्रीलंकेने दिलेल्या 128 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने अवघ्या 3 विकेट गमावून 65 बॉलमध्ये लक्ष्य गाठत हा सामना जिंकला आहे.
खरं तर या सामन्याच श्रीलंकेने दिलेल्या 128 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने अवघ्या 3 विकेट गमावून 65 बॉलमध्ये लक्ष्य गाठत हा सामना जिंकला आहे.
advertisement
3/7
भारताकडून या सामन्यात शेफाली वर्माने 34 बॉलमध्ये 69 धावांची नाबाद सर्वाधिक खेळी केली होती.या खेळीत तिने 1 षटकार आणि 11 चौकार लगावले होते.
भारताकडून या सामन्यात शेफाली वर्माने 34 बॉलमध्ये 69 धावांची नाबाद सर्वाधिक खेळी केली होती.या खेळीत तिने 1 षटकार आणि 11 चौकार लगावले होते.
advertisement
4/7
शेफाली वर्माला यावेळी जेमीमा रॉड्रीग्जने 26 धावांची आणि हरमनप्रीत कौरने 10 धावांची साथ दिली.त्यामुळे भारताने हे लक्ष्य अवघ्या 11.5 म्हणजेच 65 बॉलमध्ये गाठून सामना जिंकला आहे.
शेफाली वर्माला यावेळी जेमीमा रॉड्रीग्जने 26 धावांची आणि हरमनप्रीत कौरने 10 धावांची साथ दिली.त्यामुळे भारताने हे लक्ष्य अवघ्या 11.5 म्हणजेच 65 बॉलमध्ये गाठून सामना जिंकला आहे.
advertisement
5/7
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेकडून हर्षिता समाराविक्रमाने 33 धावांची तर चमारी आठापठ्ठूने 31 धावांची खेळी केली होती.या बळावर श्रीलंका 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 128 धावाच करू शकली होती.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेकडून हर्षिता समाराविक्रमाने 33 धावांची तर चमारी आठापठ्ठूने 31 धावांची खेळी केली होती.या बळावर श्रीलंका 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 128 धावाच करू शकली होती.
advertisement
6/7
यावेळी भारताकडून वैष्णवी शर्मा आणि श्री चरणीने प्रत्येकी 2 आणि क्रांती गोड आणि अरूनधती रेड्डीने प्रत्येकी 1 विकेट काढली होती.
यावेळी भारताकडून वैष्णवी शर्मा आणि श्री चरणीने प्रत्येकी 2 आणि क्रांती गोड आणि अरूनधती रेड्डीने प्रत्येकी 1 विकेट काढली होती.
advertisement
7/7
विशेष म्हणजे या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.
विशेष म्हणजे या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement