Wedding Muhurt : 2 महिने कोणतेही शुभ कार्य नाही, आषाढमध्येही लग्नाचे फक्त 2 मुहूर्त, ज्योतिषी काय म्हणाले?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
हिंदू धर्मात मुहूर्ताचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक कार्य मुहूर्त पाहूनच केले जाते. विशेष करुन लग्न समारंभ विनात तारीख आणि मुहूर्ताविना होत नाही. लग्नाची प्रत्येक परंपरा ही मुहूर्तावर केली जाते. या कारणामुळेच विवाह मुहूर्तापासून ते बालकाच्या मुंडन संस्कारापर्यंत शुभ मुहूर्त काढला जातो. ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली असून आजही तिचे पालन केले जात आहे. (सोनाली भाटी/जालौर, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement