Dhurandhar: प्रत्येक सीननंतर अक्षय खन्ना लावायचा ऑक्सिजन मास्क, 25 सेकंदाच्या एन्ट्रीसाठी लावली प्राणाची बाजी, पण नेमकं काय घडलेलं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Akshaye Khanna:अभिनेता अक्षय खन्नाच्या 'धुरंधर' चित्रपटातील एन्ट्रीने सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. मात्र, पडद्यावर जेवढा सहज आणि धमाकेदार दिसतो, तो सीन शूट करताना अक्षय खन्नाला एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे.
advertisement
advertisement
advertisement
मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत विजय गांगुली यांनी सांगितले की, उंचीवर ऑक्सिजनची पातळी कमी असल्यामुळे अक्षय खन्नाला शूटिंगदरम्यान खूप त्रास झाला. त्यांनी सांगितले की, "अक्षय प्रत्येक शॉट झाल्यानंतर लगेच ऑक्सिजन मास्क लावायचा आणि एक छोटा ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊन फिरायचा." अक्षयने कोणत्याही तक्रारीशिवाय, न थांबता तो सिक्वेन्स पूर्ण केला, असे गांगुली यांनी सांगितले.
advertisement
advertisement
advertisement









