रश्मिका-विजयच्या लग्नाच्या प्रश्नावर 'कांतारा' फेम रिषभ शेट्टीचं धक्कादायक उत्तर, दोन शब्दात संपवला विषय
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
एकीकडे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाचा सोहळा थाटात पार पडला आहे, तर दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एका जुन्या वादाची ठिणगी पुन्हा पडताना दिसतेय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
उदयपूरमधील रश्मिका आणि विजयचं हे लग्न अत्यंत खाजगी होतं, हे खरं असलं तरी इंडस्ट्रीतील जुन्या मित्रांना आणि गुरुंना निमंत्रण असणं अपेक्षित असतं. पण रश्मिका आणि ऋषभ यांच्यातील हा कोल्ड वॉर पाहता, ऋषभ यांना लग्नाचं निमंत्रण मिळालं नसावं किंवा मिळालं असलं तरी त्यांनी जाणं टाळलं असावं, असा अंदाज वर्तवला जात आहे.








