Bollywood चा तो अर्धवट Movie, ज्याने रचला इतिहास, पॅन इंडिया ठरला ब्लॉकबस्टर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकदा मोठ्या कलाकारांनी नाकारलेली कथा एखाद्या दुसऱ्या अभिनेत्याचे नशीब पालटवून टाकते. असाच काहीसा प्रकार 2013 मध्ये घडला होता, जेव्हा एका 'रिजेक्टेड' स्क्रिप्टने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले.
बॉलिवूडमध्ये दरवर्षी शेकडो चित्रपटांची घोषणा होते. काही चित्रपट खूप गाजावाजा करून सुरू होतात, पण अर्ध्यावरच डब्यात जातात. तर काही चित्रपट असे असतात जे सुरुवातीला कोणालाच आवडत नाहीत, पण पडद्यावर आल्यावर मात्र 'इतिहास' घडवतात. अनेकदा मोठ्या कलाकारांनी नाकारलेली कथा एखाद्या दुसऱ्या अभिनेत्याचे नशीब पालटवून टाकते. असाच काहीसा प्रकार 2013 मध्ये घडला होता, जेव्हा एका 'रिजेक्टेड' स्क्रिप्टने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले.
advertisement
advertisement
दिग्दर्शक रोहित शेट्टी आपल्या कामात व्यस्त असताना अचानक त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. पलीकडून आवाज होता बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा. शाहरुखने रोहितला भेटीसाठी बोलावले. सुरुवातीला या दोघांना 1982 च्या प्रसिद्ध 'अंगूर' चित्रपटाचा रिमेक बनवायचा होता. पण त्याच वेळी रोहितने शाहरुखला आपली एक जुनी स्क्रिप्ट ऐकवली, जी 2008 पासून धूळ खात पडली होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
चित्रपटात दाखवलेला गोव्याचा 'दूधसागर धबधबा' प्रेक्षकांसाठी मोठे आकर्षण ठरला. तसेच, 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' मधील प्रसिद्ध रेल्वे सीनची आठवण करून देणारा सीन यामध्ये दीपिका आणि शाहरुखवर चित्रीत करण्यात आला होता. रोहित शेट्टीच्या चित्रपटात सहसा अजय देवगण असतो, पण हा त्यांचा पहिला चित्रपट होता ज्यात अजय देवगण नव्हता.








