ब्रेकअपच्या उंबरठ्यावर होतं विराट-अनुष्काचं नातं, भाईजानच्या एका सल्ल्याने सगळं जुळून आलं, नेमकं काय घडलेलं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Virat Kohli-Anushka Sharma : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं एका वेळी ब्रेकअपही झाले होते. पण ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र येण्यामागे सलमान खानचा एक सल्ला कारणीभूत ठरला होता.
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची टॉप अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी आज भलेही कपल गोल्स म्हणून ओळखली जात असेल, पण त्यांच्या प्रेमसंबंधातही मोठे चढ-उतार आले होते. इतकेच काय, तर एका वेळी त्यांचे ब्रेकअपही झाले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र येण्यामागे सलमान खानचा एक सल्ला कारणीभूत ठरला होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


