नवरात्रीचे उपवास करताना तुम्हीही या गोष्टी करता? फायद्याच्या जागी होईल नुकसान
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
नवरात्रीचे उपवास करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा फायद्याच्या जागी नुकसान होण्याची संभावना अधिक आहे.
३ ऑक्टोबरपासून भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये धुमधडाक्यात नवरात्री साजरी केली जाणार आहे. प्रांतानुसार प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत बदलते. गुजरात, महाराष्ट्र या भागांमध्ये देवीच्या नऊ रूपांची मनोभावे आराधना केली जाते, ठिकठिकाणी गरबा खेळला जातो, तर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गापूजेचे आयोजन केले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement