Acidity, पोटातली जळजळ पूर्ण होईल बरी; जेवणात करा 5 भाज्यांचा समावेश
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
उन्हाळ्यात अनेकजणांना अन्न सहज पचत नाही. शरिरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होत असल्याने हा त्रास होतो. मग काहीजणांना ऍसिडिटी होते, तर काहीजणांच्या पोटात जळजळ होते. मग यावर उपाय फक्त भरपूर पाणी पिणं हा आहे का? तर नाही, यावर उपाय आहे सकस आहार घेणं, पोटाला पचेल असं साधं आणि घरचं जेवण जेवावं. या ऋतूत आहारात कोणत्या भाज्यांच्या समावेश असायला हवा, याबाबत डॉ. स्मिता श्रीवास्तव काय सांगतात जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement






