मोड आलेली मटकी-मूग खातो, मग बटाटे का नाही? 99 टक्के गृहिणींना माहित नाहीत ही कारणं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर मोड आलेली कडधान्ये आरोग्यासाठी 'वरदान' ठरतात, तर मग मोड आलेले बटाटे खाऊ नका, असं आरोग्यतज्ज्ञ का बजावतात?
मुग-मटकी सारखे कडधान्य आरोग्यासाठी चांगले असतात, त्यामुळे हल्ली बहुतांश लोक त्याचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करतात. शक्यतो लोक मोड आलेले मुग किंवा मटकी खातात जे आणखी चांगलं असतं आरोग्यासाठी. काही लोक याला नाष्टा म्हणून खातात तर काही लोक याची भाजी बनवून खातात. मोड आलेली कडधान्ये शरीरासाठी इतकी उत्तम असतात की, जिम जाणारे तरुण असोत किंवा घरचे ज्येष्ठ नागरिक, डॉक्टरही आवर्जून ते खाण्याचा सल्ला देतात. मोड येण्यामुळे त्यातील पोषक तत्वे कित्येक पटीने वाढतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मग सर्वच मोड आलेले बटाटे फेकून द्यायचे का?बऱ्याचदा गृहिणी सगळा बटाटा का टाकून द्यायचा? पैसे का वाया घालवायचे म्हणून मोड आलेला किंवा काळा-हिरवा पडलेला भाग काढून फेकून देतात. पण अस करणं योग्य नाही, मग अशा वेळी काय करावं?1. मोड छोटे असतील तर: जर बटाटा अजूनही कडक असेल आणि मोड अगदी सुरुवातीच्या स्थितीत असतील, तर तो भाग सुरीने खोलवर कापून काढा. उरलेला बटाटा तुम्ही वापरू शकता.2. जर बटाटा मऊ झाला असेल: जर बटाटा दाबायला मऊ लागत असेल आणि त्याला मोठे कोंब आले असतील, तर मात्र तो फेकून देणंच शहाणपणाचं आहे. कारण अशा वेळी विषारी घटक संपूर्ण बटाट्यात पसरलेले असतात.3. हिरवा भाग कधीच खाऊ नका बटाट्यावर कितीही छोटा हिरवा डाग दिसला तरी तो भाग मुळीच वापरू नका.
advertisement
advertisement










