दिवसा ऊन, तरी हवेत गारवा, मराठवाडा गारठला! ताजं हवामान अपडेट

Last Updated:
मराठवाड्यात थंडीचा जोर वाढायला आहे. दिवसा देखील ऊन पडत असले तरी हवेत गारवा जाणवत आहे.
1/5
राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून तापमानामध्ये सतत बदल होताना दिसत आहेत. राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी कोरडे हवामान अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंडीमुळे दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यात देखिल थंडीचा जोर वाढायला आहे. दिवसा देखील ऊन पडत असले तरी हवेत गारवा जाणवत आहे.
राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून तापमानामध्ये सतत बदल होताना दिसत आहेत. राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी कोरडे हवामान अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंडीमुळे दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यात देखिल थंडीचा जोर वाढायला आहे. दिवसा देखील ऊन पडत असले तरी हवेत गारवा जाणवत आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील तापमानत दिवसेंदिवस घट होत चाललेली आहे. मराठवाड्यातील तापमान आता 18 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आहे.
मराठवाड्यातील तापमानत दिवसेंदिवस घट होत चाललेली आहे. मराठवाड्यातील तापमान आता 18 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.
advertisement
3/5
आता सर्वच जिल्ह्यात थंडीचा जोर वाढायला लागला आहे. परभणी, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांत किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढं आहे. तर धराशिव, बीड, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांत किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढं आहे.
आता सर्वच जिल्ह्यात थंडीचा जोर वाढायला लागला आहे. परभणी, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांत किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढं आहे. तर धराशिव, बीड, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांत किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढं आहे.
advertisement
4/5
 छत्रपती संभाजीनगर शहरातील तापमानात देखील मोठी घट झालेली आहे. शहराचे आज कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे. जिल्ह्यातील तापमानात झपाट्याने घट होत आहे. तरी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
छत्रपती संभाजीनगर शहरातील तापमानात देखील मोठी घट झालेली आहे. शहराचे आज कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे. जिल्ह्यातील तापमानात झपाट्याने घट होत आहे. तरी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
advertisement
5/5
मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. तर थंडीमुळे आरोग्याचे प्रश्न देखील निर्माण होत आहेत. तसेच शेतकऱ्यांना पिकांची देखील काळजी घ्यावी. विशेष करून आपल्या फळबागांची काळाजी घ्यावी.
मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. तर थंडीमुळे आरोग्याचे प्रश्न देखील निर्माण होत आहेत. तसेच शेतकऱ्यांना पिकांची देखील काळजी घ्यावी. विशेष करून आपल्या फळबागांची काळाजी घ्यावी.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement