पैठणमध्ये नदीत सापडतंय सोनं, लोकांची तुफान गर्दी, पाहा PHOTOS
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पाणी ओसरताच नदीकाठावर एक वेगळीच हालचाल सुरू झाली आहे. गाळात मौल्यवान धातू मिळत असल्याच्या चर्चेमुळे अनेक जण चाळण्या, टोपल्या घेऊन नदीपात्रात उतरत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील पैठणजवळील जायकवाडी धरण येथून नाथषष्ठीच्या निमित्ताने पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आल्यानंतर गोदावरी नदीचे काही भाग उघडे पडले आहेत. पाणी ओसरताच नदीकाठावर एक वेगळीच हालचाल सुरू झाली आहे. गाळात मौल्यवान धातू मिळत असल्याच्या चर्चेमुळे अनेक जण चाळण्या, टोपल्या घेऊन नदीपात्रात उतरत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
प्रशासनाचे सावधगिरीचे आवाहन : स्थानिक प्रशासनाने मात्र नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पाणी कमी असले तरी नदीतील चिखल खोल आणि धोकादायक असू शकतो. गाळात पाय अडकण्याचा किंवा अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement









