advertisement

मुंबई गोवा हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, परतीच्या मार्गावर कोकणवासियांचे प्रचंड हाल, पाहा PHOTO

Last Updated:
सात दिवसाच्या गौरी गणपतीचे सप्टेंबर 2 रोजी विसर्जन पार पडले आहे. या विसर्जनानंतर कोकणवासियांनी पुन्हा आपली मुंबई गाठायला सूरूवात केली आहे.
1/6
मोहन जाधव, रायगड : सात दिवसाच्या गौरी गणपतीचे सप्टेंबर 2 रोजी विसर्जन पार पडले आहे. या विसर्जनानंतर कोकणवासियांनी पुन्हा आपली मुंबई गाठायला सूरूवात केली आहे.
मोहन जाधव, रायगड : सात दिवसाच्या गौरी गणपतीचे सप्टेंबर 2 रोजी विसर्जन पार पडले आहे. या विसर्जनानंतर कोकणवासियांनी पुन्हा आपली मुंबई गाठायला सूरूवात केली आहे.
advertisement
2/6
दरम्यान परतीच्या प्रवासात रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कारण मुंबई गोवा हायवेवर वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
दरम्यान परतीच्या प्रवासात रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कारण मुंबई गोवा हायवेवर वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
advertisement
3/6
मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पण माणगांव शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत मात्र इंदापुरमधील वाहतूक कोंडी कायम आहे.
मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पण माणगांव शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत मात्र इंदापुरमधील वाहतूक कोंडी कायम आहे.
advertisement
4/6
इंदापूर ते कशेने परिसरात दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
इंदापूर ते कशेने परिसरात दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
advertisement
5/6
चिपळूण मधील बहादूर शेख नाकाते गुहागर बायपास यामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली असून त्याचा फटका कोकणकरांना बसला आहे.
चिपळूण मधील बहादूर शेख नाकाते गुहागर बायपास यामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली असून त्याचा फटका कोकणकरांना बसला आहे.
advertisement
6/6
 गणेशोत्सवानंतर मुंबईला परतीच्या प्रवासाची कोकणकरांची वाहतूककोंडी सुटता सुटच नाही आहे.त्यामुळे वाहतूककोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक होत आहे.
गणेशोत्सवानंतर मुंबईला परतीच्या प्रवासाची कोकणकरांची वाहतूककोंडी सुटता सुटच नाही आहे.त्यामुळे वाहतूककोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक होत आहे.
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement