मुंबई गोवा हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, परतीच्या मार्गावर कोकणवासियांचे प्रचंड हाल, पाहा PHOTO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सात दिवसाच्या गौरी गणपतीचे सप्टेंबर 2 रोजी विसर्जन पार पडले आहे. या विसर्जनानंतर कोकणवासियांनी पुन्हा आपली मुंबई गाठायला सूरूवात केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


